भंते मी आपणासी एकांतात काही बोलू इच्छितो तेथे कोणीही तिसरा मनुष्य असता कामा नये बौद्ध भिक्षू राहण्यास योग्य अशा आठही अंगाने युक्त निर्मूल्य जंगलात येईल निवांत स्थळी मी माझे विचार आपणास सांगावे असे मला वाटते आपण उभा आहात कोणतीही गोष्ट बघता रहस्यमय असू नये भंते गंभीर स्वरूपाच्या सल्लामसत चालत असताना जे रहस्य उघड केले जाते ते एकमेका पात्र झालोय असे मला वाटते आपल्या मनातील भाव उपमेच्या आधाराने देखील स्पष्ट करता येतात पण ते ज्याप्रमाणे या धरणीवर विश्वास ठेवून मौल्यवान धन दौलत तेजमध्ये पुरवून सुरक्षित ठेवली जाते तदोत मी सुद्धा आपणाकडून अत्यंत गंभीर स्वरूपाचे रहस्य ऐकून ते सुरक्षित ठेवण्यास पात्र आहे यात मुळीच शंका नसावी राजा मेरे आणि त्यांचे गुरु नागसेन हे दोघेही ठरल्याप्रमाणे अशाच एका शांत ठिकाणी पोहोचले तेव्हा राजा म्हणाला धर्माच्या गोड अशा रहस्यमय तत्वावर चर्चा करणाऱ्याने आठ प्रकारच्या स्थळांना टाळण्यास बरे या आठ ठिकाणी कोणताही बुद्धिमान मनुष्य अशा धर्म चर्चा करणार नाही कारण चर्चा करून सुद्धा काहीच निर्णय लागत नाही आणि मुद्दा तसाच पडून राहतो गेल्यानंतर म्हणतात मागे मी तुम्हाला प्रस्तावने बरच सांगितलं की काय नेमकं राजाला काय प्रश्न पडले होते की काही काही गोष्टी तर्क समजत नाहीयेत आणि त्याला उत्तर नागसेन देऊ शकतात आणि म्हणून ते त्यांना म्हणतात की मलाही प्रश्न समजले मी समजलो परंतु पुढे येणाऱ्या आपल्या धम्मावरती विरोधकांनी शत्रूचा उल्लेख म्हटलं पण धर्माला कधी शत्रू नसतात विरोधक असतात विरोधकांनी आपल्या धम्मावरती वरती कुठलेतरी आक्षेप घेऊ नये आणि म्हणून माझ्या मनात निर्माण झालेले मेंढक प्रश्न मी तुम्हाला विचारतो परंतु धर्म चर्चा करता नाही अशी आठ स्थळ आहेत की तिथं धर्म चर्चा करता येत नाही आता होतं काय की नेमकं आपल्याला तेच माहिती नसल्यामुळे आपण धर्म चर्चा कुठेही सुरू करू शकतो की नाही रस्त्यावर भेटला जय भीम म्हटला की सुरू होते आपली धम्म परिषद आणि मग म्हणून म्हणतात की इथून धम्माला सुरुवात होते की धम्म सांगताना आणि ऐकताना म्हणून नाही सांगितलं की धम्म जोपर्यंत विनंती केली जात नाही तोपर्यंत सांगू नये आणि म्हणून राजा मिलिंदाला कारण राजा मिलिंद अनाडी सेवक नाही किंवा अनाडी उपासक नाहीये तो खूप हुशार उपासक आहे आणि म्हणून त्याला बऱ्याचश्या गोष्टी माहिती आहे आणि म्हणून तो भंतेजींना म्हणतो की भंतेजी की अशा आठ जागा आहेत की तिथे धर्म चर्चा होऊ शकत नाही आणि मला तर अशा काही गोष्टी विचारायच्या आहेत की ज्याच्यामध्ये कुठलीही अडचण येता कामा नये तर अशा आठ ठिकाण वळून आपण अशी जागा शोधूया आठ ठिकाण कुठले आहेत जिथे धर्म चर्चा करता येत नाही हे आठ स्थाने अशी आहेत
१) उताराचे स्थान २) सुरक्षित भयावह असे स्थान ३) वादळे वाहत असलेले स्थान ४) अत्यंत गुप्त असे स्थान ५) पवित्र असे देवस्थान ६) जिथे अधिक रहदारी असे स्थान ७) पूल आणि ८) स्थिर म्हणाले महाराज या स्थळावरील दोष कोणते की जेणेकरून स्थाने आणि म्हणून आठ स्थळ सांगतो की ह्या आठ जागेवरती धम्म चर्चा करतात येत नाही. विचारतात पूर्ण कल्पना आहे पण त्यांना विचारतात तुम्ही आठ स्थळ सांगितले बरोबर आहे परंतु या स्थळावर काय असं दोष आहे की तिथे आपण चर्चा करू शकत नाही कारण राजा मिलिंदाचे दोघेही एकमेकांच्या बुद्धिमत्तेची एक कळस गाठणार आहेत की जसं राजा मिलिंद सांगतो की आठ ठिकाणी करता येत नाही तर विचारतात आठ ठिकाणी काहीतरी दोष असले पाहिजे जिथे आपण धर्म करू शकत नाही तर असे काय आठ ठिकाणी तर
१) पहिलाच आहे चढ उताराचे स्थान आता आपण जर समजा की जिथे डोंगर आहे आणि उतार आहे डोंगरावर चला आता समजा आपण तुम्हाला म्हटलं की चला आपण धम्म चर्चा डोंगरावर करू, चढाच्या ठिकाणी चालत गेल्यानंतर दम लागणार आणि उतरता नाही तुम्हाला हे होणार आणि म्हणून मनाची स्थिती कधी नेहमी बघा आपण कुठल्याही तुम्ही धार्मिक स्थळी किंवा कुठं जर प्रवचन चालू असलं, कुठलातरी वक्ता बोलत असतो आणि श्रोता असतात आपसात बोलत असतो का होतं असं? एक एक तर श्रोत्याचं वक्तृत्व कमी पडतं किंवा त्याची बुद्धिमत्ता कमी पडते किंवा ऐकणारा श्रोताही तयार नसतो. आता आपण बऱ्याच वेळा चर्चा केली की धम्म चर्चा ऐकणाराही तुमच्या जोपर्यंत श्रद्धा जागृत होत नाही तोपर्यंत धम्म चर्चा आपण म्हणतो. काय लोक दुय्यम स्थान देतात येतच नाही. कारण चूक त्यांची नाही त्यांच्यामध्ये अजून श्रद्धा उत्पन्न झालीच नाही. जोपर्यंत श्रद्धा उत्पन्न होत नाही तोपर्यंत तुम्ही आणि मारून मुटकून आणले तर मात्र ते तरी ते ऐकणार नाही समजा काहीतरी दंडक लावला किंवा तुम्ही जर नाही झाले तर आम्ही तुमच्या लग्नालाच येणार नाही. तुमच्या पहिल्या जमात वाळीत टाकणं म्हणत होते की नाही आणि हे विहार पूर्ण भरलं जरी तरी ते प्रवचन ऐकण्याच्या मूडमध्ये नसणार. म्हणून जोपर्यंत श्रद्धा होत नाही म्हणजे चढ आणि उतारमय कुणाला तरी फोर्स करून आणलंय आणि अशा ठिकाणी केलं की जिथे चढायची जागा आहे उताराची जागा आहे तिथे तुमचं लक्ष लागणार नाही. म्हणजे धम्मचर्ला जे अनुकूल वातावरण लागतं त्यातली पहिली जागा जर कुठली असेल, तर जिथे चर्चा नाही करताना ती चढ आणि उताराची जागा आहे की जिथे साधारणतः आपण डोंगर किंवा टेकडी अशा ठिकाणी म्हणू तर ही जागा धम्म चर्चेक करता सुनेल
२) दुसरी असुरक्षित आणि भयावह, आता अशा ठिकाणी जर तुम्हाला नेलं समजा चर्चा करायला की जिथे एकदम भुयार आहे मोठं खूप भयानक परिस्थिती आहे तुमचं मन खरंच स्थिर राहील का तिथे? एखाद्या वेळेस सांगणारा समजा सिद्ध असेल तर तो स्थिर राहील पण ऐकणारा राहील का? किंवा ऐकणारा सिद्ध असेल तर सांगणारा राहील का? तुम्हाला सांगितलं की वाघाचे उपाय कधी वाघ येऊ शकतो तिचा प्रवचन ऐकता येईल का कारण त्याचा अर्ध वागत असेल आला का तिकडून गेला का हे झाला का ते झाला का म्हणून जी अति सुरक्षित नाही किंवा भयावह जागा आहे अशाही ठिकाणी तुम्हाला धम्म चर्चा करता येणार नाही.
३) तर तिसरा आहे वादळी वारे वाहत असलेले त्यावेळेस परिस्थिती तुमच्या आवाजाला डिस्टर्ब करणार काय होतं तर वादळी. आता तुमच्या आवाजाला डिस्टर्ब करणाऱ्या कितीतरी गोष्टी निघाल्या अशी जागा की जिथून गाड्या पास अशी जागा की जिथे डीजे नेहमीच वाजत राहतो, तिथे धम्म प्रवचनामध्ये तुमचं मन लागेल का नाही लागणार म्हणून राजा सांगतात त्यावेळेस वारे वाजत होते त्यावेळेस डीजे नव्हते, त्यावेळेस वाहन रथ होतं फक्त कारण ते काय आवाज करत जात नव्हतं आणि म्हणून आजच्या घडीला वादळी फक्त उपयोगी पडतील का? नाही आजच्या घडीला तुमचं रहदारी ठिकाण असेल किंवा आवाजावी असेल मोटाचा कर्कश आवाज असेल किंवा डीजे असो किंवा कुठेतरी मोठं नाच गाण्याची पार्टी चालू आहे आणि त्याच्या स्टेजच्या पाठीमागे बसून धर्म चर्चा होऊ शकेल का म्हणून असं ठिकाण की जिथे धर्म चर्चा होणार नाही त्यांनी वादळी वारे लिहिले पण आजच्या जमान्यामध्ये जिथे घोंगाट आहे हे आहे तिथेही चर्चा नाही होऊ शकणार
४) अत्यंत गुप्त ठिकाण असं एखादं ठिकाण आहे की ते खूप गुप्त ठिकाणी आहे, जिथे कोणीही जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी चर्चा का नाही होऊ शकणार? तर त्या गुप्त ठिकाणी माणसाच्या मनामध्ये नेहमी भीती राहत राहील की कोणी ऐकतोय का कोणी ऐकतोय का कोणी चोरून हे करतय का कारण नेहमी म्हणतात ना की जर कुठलीतरी गुज गोष्ट करायची असेल तर सगळे लोक म्हणतात की भिंतीला कान असतात ना ! म्हणजे अत्यंत गुप्त ठिकाणी गेला तरी लावून काय कोणीतरी ऐकत असेल म्हणून अत्यंत गुप्त ठिकाणी तुमची चर्चा होऊ शकत नाही
५) किंवा एखादं अतिपवित्र स्थान तुम्ही आता आपण जे ऐकतोय आज आपण या धार्मिक स्थळावरती बसलो. आता आपली काय काय सुरू आहे? कारण चर्चा आणि प्रवचन याच्यामध्ये फरक आहे. कारण चर्चा ही दोघात घडून आलेली साधक बादक विचार. प्रवचन कसं एकजण देतो आणि बाकीच्यांनी श्रवण करायचं. म्हणून अति धार्मिक ठिकाणी चर्चा होऊ शकते का? कारण त्याही वेळेस भगवान बुद्धाकडे तुम्ही जर विचार केला तर वेगवेगळ्या ठिकाणी निर्णय सविस्तर वर्णन आहे की बुद्ध वेळूनामध्ये विहार करत असताना कुठेतरी येत आणि त्यांना प्रश्न विचारतात. वनामध्ये कुठे असतात भगवान बुद्ध त्यांच्या कुटीमध्ये असतात. चर्चा कुठे होते मग कुटीमध्ये होते किंवा एका स्थानावर होते परंतु आज इथे आपण प्रवचन देतो आणि तुम्ही प्रवचन ग्रहण करतात. कारण का एखाद्या अत्यंत पवित्र ठिकाणी का चर्चा नाही होऊ शकत तर त्याला अति गंभीर स्वरूप येत. कधी कधी आपण म्हणतो ना की विहारामध्ये अपशब्द वापरू नये. चर्चेमध्ये कधी कधी काही गोष्टी अशा निघतात की त्या समजावून देताना काही काही गोष्टींनी बोलावं लागेल, काही काही की ज्या आता कसं समजावून सांगता येईल तुम्हाला की आपण समजा राज्यसभा किंवा लोकसभेमध्ये काही शब्द त्यांनी निषेध मानलेले आहे की हे लोकसभेमध्ये बोलता येणार नाही आणि चुकून माकून कोणी बोललं की ते व्यवहारातून काढून टाकतात. ना कारण ही संकल्पना कुठून घेतलेली आहे विनय पिटकातून की जेव्हा धम्मचर्चा चालू असते तेव्हा पहिले नियम ठरवलेले असतात
(राजा तुम्ही आठवा सुरुवातीला राजा जेव्हा चर्चा करायला नागक्षणाला बोलवतो तेव्हा पहिलं ठरतं की काय म्हणतात की मी भंते सारखी चर्चा करेल आणि तू उपासकाशी सारखी चर्चा केली पाहिजे नाहीतर मी भिक्षू सारखी चर्चा करेल तू राजासारखी चर्चा करेल तर त्याला काही अर्थ राहणार नाही)
आणि म्हणून त्यात नियम ठरले पाहिजे म्हणून एखाद्या अति पवित्र ठिकाणी काय नियम ठरलेला असतो समजा विहाराचा आहे ना विहारातला अलिखित नियम काय किंवा दारू पिऊन ह्या विहारात हा अलिखित नियम आहे की नाही आता आलास तर काय आपण त्याच्या डोक्यात दगड घालणार नाही कारण दारू पिणारा माणूस खूप मोठ्या ताक त्याच्यावरती असतो परंतु एक नियम आहे की त्या पवित्र विहारामध्ये किंवा पवित्र जागेमध्ये माणसाच्या धर्म चर्चेला बंधन आहे. म्हणून अशा अशा ठिकाणी धम्मचर्चा होऊ शकत नाही की ते अतिपवित्र स्थळ आहे
६) सहावा आहे की जास्त रहदारी आहे मी आता असंच सांगितलं की सहावं स्थान कसं आहे की रस्त्याने रहदारी चालू आहे आणि तुम्ही दोघेजण उभे राहून धम्म चर्चा करू शकणार नाही. कारण त्या रहदारीच्या याच्यामध्ये दोघांचाही त्या धार्मिक त्याच्यावरती चित्त एकाग्र होणार नाही. आणि म्हणून तुम्ही धार्मिक चर्चा करू शकणार नाही. काय होतं? बऱ्याचशा गोष्टी आपण कुठे काय केल्या पाहिजे हे ठरलेलं असतं आणि मग रोड वरती जेव्हा तुम्ही धम्म चर्चा करायला लागता, तर रोड वरती मारामारी होण्याची शक्यता असते. कारण आजही तुम्ही बघा रोड वरती चर्चा जर तुम्ही कधी ऐकल्या असतील पण रोडवरच्या चर्चेचा स्वरूप कसं असतं सांगणाऱ्याला वाटतं की यांनी एकट्याने ऐकू नये, रस्त्याने जातात त्यांनी ऐकावं. म्हणून तो त्यांना उद्देशून बोलत असतो. आणि ऐकणाऱ्याला वाटत असते फक्त माझ्यापुरत कशाला भानगडीत पडला आणि मग त्या चर्चेला उथळ स्वरूप येण्याचा संभव असतो म्हणून रहदारीच्या ठिकाणी तुम्हाला चर्चा करता येत नाही.
७) सातव कारण आहे पूल एखाद्या पुलावर उभे राहून तुम्ही धार्मिक चर्चा करू शकाल का? कारण त्या पुलावरती उभे राहून तुमचं लक्ष कुठे जाईल कशावर बांधल्या जातात नदी नाना याच्यावरती बांधल्या जातात आणि म्हणून त्या पुलावर उभं राहून धर्माच्या त्या गोष्टीकडे लक्ष नाही राहणार तर नेमकं ते कुठल्या गोष्टीवर बांधलाय आणि त्याच्यावरनं काय सुरू आहे याच्यावरती होईल बघा किती डीपली त्या राजाने विचार केलेला आहे की मला जर हे मेंडक प्रश्न विचारायचे तर स्थानही कसं असावं त्याच्या आठ स्थानामध्ये सांगितलं त्यांनी की पुलासारख्या ठिकाणी आपल्याला धार्मिक चर्चा करता येणार नाही.
८) तर दुसरा आहे घाट घाट म्हणजे काय म्हटलंय आता घाटाचे तीन प्रकार आहेत. आता तुमच्या कुंभमेळा सुरू आहे घाटच म्हणतात. तो एक घाट आहे आणि एक घाट आहे डोंगर माथ्याचा. त्या डोंगर माथ्यावरती विरळ असतं, त्यावेळेस बुद्धाला सांगण्याची परिस्थिती कशी आहे की धर्म चर्चा करताना त्या घाटावरती नाही आणि आजच्या परिस्थितीत घेतलं तर कुंभमेळात खरच धार्मिक चर्चा होत असेल का तिथे? आता कुठली चर्चा झाली शंकराच्या म्हणून त्यांचा उद्देश काय बौद्ध लिटरेचर मध्ये कुंभ हा कधीपासून सुरू झाला तर राजा हर्षवर्धनाच्या काळामध्ये. त्याला कुंभ म्हणत नव्हते तर दानभूमी म्हणायचे. कारण राजा हर्षवर्धन पाच वर्ष जेवढी काही संपत्ती जमा व्हायची, ती पाच वर्षानंतर त्या संगमावरती तो दान करायचा. आणि म्हणून त्याला दान भूमी म्हणायचे. चिनी प्रवासी युवान आणि यांच्या प्रवास वर्णामध्ये आलेलं आहे. आता हा विषय आपला नाही त्याच्यावर चर्चा करण्याचा परंतु घाट आला म्हणून त्या घाटावर परत धार्मिक चर्चा आता सुरू आहेत का? धार्मिक चर्चाच नाही तिथे कारण धार्मिक चर्चा होऊ शकत नाही? अशा ठिकाणी धार्मिक चर्चा घडू शकत नाही हे राजा मिलिंदाने नागसेनाला सांगितले नागसेनाला जेव्हा आठ स्थान तेव्हा नागसेन विचारतात की घाटावरती चर्चा नाही होऊ शकत आणि म्हणून अशी आठ ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी धार्मिक चर्चा होऊ शकत नाही आणि म्हणून राजा मिलिंद आणि बनते नुसती धार्मिक चर्चा करताच नाही पण भिक्षूला राहण्याकरता आठ स्थानाची हे आठ स्थान भिक्षूला राहण्याकरता योग्य नाही आणि म्हणून बघा भगवान बुद्धाने जेव्हा जेव्हा वेळुवन असेल असेल हे स्वीकारली हे आठ प्रकारात बसत नाही कधी कधी तुम्ही जर त्रिपिटकामध्ये गेला तर वर्णन येतं की राजा आपल्या रथातून जिथपर्यंत रथ जात होता तिथपर्यंत रथाने गेले आणि नंतर उतरून चालत गेले याचा अर्थ काय रहदारी ठिकाण ते नाही तिथे भिक्षू किंवा बौद्ध राहतात म्हणून हे नुसतं चर्चे ठिकाण नाही तर बौद्ध भिक्षू आता हल्ली आपण बघतच कारण आपले विहार आता अशा ठिकाणी आहेत सगळ्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्यालाही बऱ्याच जणांचं उत्तर असतं की ही धार्मिक चर्चा नाहीये धार्मिक चर्चा कुटीमध्ये होऊ शकते त्यालाही वेगवेगळे आहे आणि म्हणून परत आमचे भिक्षू लोक त्याला उत्तर देतात की भगवान बुद्धांनी सांगितलं स्तळ काल आणि वेळ परतले तुमचे विनय बदला. आजही धार्मिक चर्चाला मला असं वाटतं हे अटीच्या अटी नियम जशाला तसे लागू पडतात आणि म्हणून धार्मिक चर्चा जर करायची असतील तर माणसाने ह्या आठ स्थानाचा तर अवश्य विचार केला पाहिजे आणि आठ स्थान जेव्हा राजा मिलिंद नागक्षेनाला सांगतो तर ही आठ स्थान भंते सांगतात की बरोबर आहे आठ स्थानावरती धार्मिक चर्चा होऊ शकत नाही
स्थानच सांगत नाही तर तो राजा पुढे सांगतो की धार्मिक चर्चा करण्यास अयोग्य अशा आठ व्यक्ती आहेत आता आपण आज बघितलं की स्थानच आहे का तर धार्मिक चर्चा करण्याला आठ प्रकारच्या व्यक्ती अयोग्य म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की धर्माची चर्चा किंवा धर्म ऐकणं हे जोपर्यंत तुमच्या श्रद्धेचा विषय होत नाही तोपर्यंत तुम्ही येऊ शकत नाही किंवा धर्म श्रवण करणे ही जोपर्यंत आपल्यात ती निर्मिती होत नाही तोपर्यंत तुम्ही धर्म श्रवण करू शकत नाही मग कोण धार्मिक चर्चा करणारा अशी कोण व्यक्ती अलायक आहेत की जे राजा मिलिंद नागसेनाला सांगतो की आठ व्यक्ती जर असतील सोबत तर धार्मिक चर्चा घडू शकत नाही अशा आठ व्यक्ती कोण आहेत आपण त्यात बघूया भंते नागक्ष
चर्चेचा विषय बिघडवून अर्थाचा अनर्थ करणारे आठ प्रकारचे लोक असतात म्हणून महत्त्वपूर्ण चर्चा करीत असता त्यांचा संघ टाळला पाहिजे ते आठ प्रकारचे लोक
१) लालसी
२) द्वेष म्हणजे दुष्ट
३) भ्रमिष्ट
४) गर्विष्ट
५) लोभी
६) आळसी
७) एकच कल्पना धरून ठेवणारा हट्टे आणि
८) मूर्ख हे आठ प्रकारच्या लोकांबरोबर धार्मिक चर्चा होऊ शकत नाही किंवा तेच आपल्या आजूबाजूला जरी असले तरी तिथे धार्मिक चर्चा घडू शकत नाही कारण कधी कधी तुम्ही बघा
१) जो लालची माणूस असतो लालची माणसाचा स्वभाव काय आहे की मला काय मिळतं याच्या पलीकडे त्याचा धम्म जात नाही आणि मग जेव्हा आपण धार्मिक चर्चा करत असताना जर बाजूला असेल तर त्या अर्थाचा एवढ्या प्रकारात तो लावतो की तुम्ही जर म्हटले की आता आज आपल्या विहारामध्ये आपल्याला अमुक अमुक कार्यक्रम घ्यायचा आहे तो लालची माणूस असेल तर त्याच्या मनामध्ये पहिला प्रश्न काय निर्माण होईल की तो कार्यक्रम करताना मला काही भेटणार आहे आणि त्याला जर भेटणार नसेल तर मग मात्र तुमच्या त्या कार्यक्रमाचा अर्थाचा तो अनर्थ करून टाकेल तो दुसऱ्याला बिघडून टाकेल काय तुम्ही जर सांगितलं की आज आपल्याला श्रद्धा रक्षित भंतेजी प्रवचन ठेवायचं आणि प्रवचन ठेवण्याकरता अमुक अमुक कार्यक्रम करायचा अमुक अमुक काही गोष्टी करायच्या तो लालची माणूस कशाच्या असेल की भंतेच्या प्रवचनात जर गेलं तर मला लालच कशाची असते लालच माणसाला लालसा आणि लालच या दोन गोष्टी आहेत. तर लालसा माणसाला बुद्धीची असू शकते की मला तिथे काय मिळणार आहे पण लालच ही मात्र फक्त खाली तुम्हाला मिळणाऱ्या द्रव्याची किंवा आकांक्षाची किंवा तृष्णेची असू शकते. लालसा बुद्धीची आणि लालच तॄष्णेची असू शकते आणि म्हणून कुठल्याही कार्यक्रमामध्ये लालची माणसाला आपलं हित फक्त तो बघेल की मला तिथे काय मिळतंय का आणि म्हणून जर लालची माणूस आपल्या आजूबाजूला असेल तर तिथे धार्मिक चर्चा घडू शकत नाही तर
२) दुसरा व्यक्ती आहे द्वेषात आणि दुष्ट की ज्या माणसाच्या मनामध्ये द्वेषचला आणि तिथे जर तुम्ही धार्मिक चर्चा करायला गेला विधायक चर्चा करायला गेला तर तो दोष आणि दुष्ट करणाऱ्या माणसाजवळ तुम्ही धार्मिक चर्चा करू शकत नाही कारण तो त्याचाही अर्थाचा अनर्थ लावून टाकेल तुमच्या कुठल्यातरी विधायक कामाला तो असं काही स्वरूप देईल की त्याचा अर्थ बिघडून जाईल आणि म्हणून दुसऱ्या टाईपचा माणूस आहे तो जर आजूबाजूला असेल तर धार्मिक चर्चा घडू शकत नाही तर
३) तिसऱ्या प्रकारचा माणूस आहे कारण जर भ्रमिष्ट माणूस असेल म्हणजे काय की त्याला स्वतःलाच काही कळत नाही भ्रम पैदा करणं काही काही गोष्टीचे नुसता भ्रमिष्ट म्हणजे तो स्वतः भ्रम निर्माण करत असतो आणि असा माणूस जर आजूबाजूला असेल तर धार्मिक चर्चा होऊ शकत नाही कारण आजही आपल्या पूर्ण संघ आपण काय म्हणतो ना चळवळी भ्रमिष्ट झाल्या धार्मिक असेल आर्थिक असेल राजकीय असेल आपल्यापुढे भ्रम निर्माण केला जातो कसा की जर तुम्ही काँग्रेसला मतदान नाही दिलं तर बीजेपी निवडून येईल मोठमोठे लोक सांगतात भ्रमिष्ट आहे त्यांना सांगायला तुमच्याकडे हे नसतं की बाबा रे बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेबांनी कोणाशी युती न करता या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 16-16 एमएलए निवडून आणले होते कारण असं भ्रमिष्ट माणसाबरोबर ना तुम्ही धार्मिक चर्चा करू शकत ना आर्थिक चर्चा करू शकत ना राजकीय चर्चा करू शकत आणि म्हणून मिलिंद प्रश्नांमध्ये जरी धार्मिक सांगितलं असेल परंतु हे प्रश्न तुमच्या सगळ्याला लागू पडतात की अशी व्यक्त तुमच्या राजकीय लेव्हल वरती तुम्हाला उभं राहू देत नाही धार्मिक लेव्हल वरती उभं राहू देत नाही तर आर्थिक लेव्हल वरती उभं राहू देत नाही आणि म्हणून त्या म्हणी पडल्यात की नाही की माणसाला घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही हे कोणाचं लक्षण आहे भ्रमिष्ट करणाऱ्याचं लक्षण की तुम्हाला असं भ्रमिष्ट करून टाकायचं की तुम्ही त्या चर्चेमध्ये चर्चेचे अर्थच बिघडून जातात अर्थ बदलून जातात म्हणून आज आपल्या सगळ्या चळवळी भ्रमिष्ट लोकांच्या त्याच्यामुळे झालेल्या आहेत आणि म्हणून भ्रमिष्टाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ना धार्मिक चर्चा घडतात ना राजकीय चर्चा घडतात ना आर्थिक चर्चा घडतात आणि तिन्ही चर्चा जोपर्यंत कारण समाज कशामुळे उभा राहतो धार्मिक होऊन भागणार आहे का तुम्हाला सकाळी उठलं आपल्या बंधना सुरू केलं काय होणार आहे सकाळी उठल्यापासून सुरुवात केली संध्याकाळ पर्यंत धार्मिक राहिला धार्मिक भागणार आहे बाबासाहेब तेच म्हणतात की धार्मिक होऊन नाही बघणार की तुम्हाला धार्मिका बरोबर तुम्हाला आर्थिक आणि राजकीय बनावं लागेल तोपर्यंत तुमच्या धार्मिक पणाला काही अर्थ राहणार नाही तुम्ही किती धार्मिक वागायचं केलं आणि आजूबाजूचा परिसर जर अधार्मिक असेल त्यातला एकटा माणूस धार्मिक माणूस त्याच्यामध्ये नाही शकत म्हणून कधी कधी उदाहरण देताना सांगतात ना की भ्रष्टाचाराच्या पूर्ण बाजारामध्ये एक इमानदार माणूस उघडा पडतो त्याला टिकू दिल्या जात नाही म्हणून मुंडेच्या जवळजवळ एका सोळा वर्षाच्या सर्विस मध्ये त्याच्या 28 बदल्या होतात कशामुळे होतात की भ्रमिष्ठा सारखंच केलेलं असतं सगळं भ्रमिष्ट करून टाकलेलं आहे आणि म्हणून या भ्रमष्टपणामुळे तुम्हाला धार्मिक याच्यामध्ये वावरू दिल्या जात नाही आर्थिक मध्ये दिल्या जात नाही आणि मग ह्या ब्रह्मिष्ठ व्यक्तीच्या व्यतिरिक्त तुम्हाला धर्म सांगता आला पाहिजे त्याला बाजूला करता आलं पाहिजे परंतु आजही आमच्या ना धार्मिक याच्यामध्ये कारण मी नेहमी स्पष्ट बोलणार आहे काय आहे भ्रमिष्ठाची अवस्था आपली धार्मिक याच्यात भिक्षू लोक वेगळं सांगतात भिक्षू महासंघ वेगळा सांगतो त्यातला तो संघाप्रमाणे वागत आहे टीका केली आता एखाद्या संगमाला तुम्ही जर वाचत असाल की धम्म परिषदा किती धम्म परिषदा होतात धम्म परिषदेचा अर्थ काय परिषद ही विनयामध्ये सांगितली कशाकरता परिषद भरवल्या जायची एक तर तुमच्या स्वतःचे दोष शोधण्याकरता आणि दोष शोधून त्याची उन्नती करण्याकरता आजच्या धम्म परिषदेमध्ये मला सांगा बरं एका तरी समाजाच्या दोषावरती चर्चा झाली का कुठली असेल भारतीय बौद्ध महासभेचे असू द्या भिक्षू महासंघाचे असू द्या त्रिलोक्य महासंघ मग हे भ्रमिष्ठ नाहीयेत बाबासाहेबांनी परिषदा घेतल्या पण त्यांच्या परिषदामध्ये केलेला ठराव हा अमलात येत होता आणि दुसऱ्या परिषदेमध्ये मागच्या परिषदेमध्ये आम्ही काय केलंय याची चर्चा होत होती याला परिषद म्हणतात आताच्या परिषदे भ्रमिष्ट आहेत कशा करता करतात आजच्या परिषदा कोणाला राग येऊ या काही हो फक्त स्वतःला मग तो भिक्षू असो नेता असो या कुणी असो आणि आम्ही सारखे जातो तिथे कोणी विचारत नाही बाबा या धम्म परिषदेचा उद्देश काय होता आणि वर लिहितात तेरावी धम्म परिषद बाराचा आउटपुट काय आहे का जर बाराचा आउटपुट नाही तर भल्या घेतो त्याला याला भ्रमिष्ट सारखे असेल तिथे धार्मिक चर्चा होऊ शकत नाही आणि म्हणून आत्ताच्या धम्म परिषदा भ्रमिष्ठाच्या धम्म परिषदा कारण धम्म परिषदेमध्ये बाबासाहेबांनी मानगावला धम्म परिषद घेतली मानगावच्या धम्म परिषदेमध्ये पहिला निर्णय झाला की महाराणी मग शाहू महाराज होते धम्म परिषदेमध्ये महाराणी आज शिक्षणा करता केलेला आणि बाबासाहेबाला नेता माना कोणी सांगितलं होतं शाहू महाराज आणि त्या महाराणी बाबासाहेबांना असा नेता मानला की बाबासाहेबांनी त्याच्याकरता आता आमच्या धम्म परिषद मला एका तरी धम्म परिषदेचा आउटपुट सांगा किंवा राजकीय लेव्हल वरती घेतलेल्या एका तरी याचा आउटपुट झालाय का ना सांगणाऱ्याचं त्याच्यामध्ये क्रेडिबिलिटी आहे आणि ना समाजामध्ये कारण बाबासाहेबांनी जेव्हा ठराव मांडत होते त्या ठरावावरती पूर्ण वर्षभर अंमलबजावणी होत होती धम्म परिषदा करूनच महाडचा सत्याग्रह झालेला आहे धम्म परिषदेमध्ये घेतलेले निर्णय आहेत ते मला आता असा एखादा तरी निर्णय सांगा की ह्या धम्म परिषदेमध्ये निर्णय घेतलाय आणि तो लया राजकारण जाऊ द्या धार्मिक लेव्हल वरती तरी झालं धार्मिक लेव्हल वरती कंटाळा आहे आर्थिक लेव्हल वरती तरी काही झालं कुठेही आणि म्हणून ही ब्रह्मिष्ठाची पद्धती आहे राजा त्यावेळेस सांगतो की भ्रमिष्ठाच्या याच्यावरती धम्मचर्चा होऊ शकत नाही आणि अशा आमच्या सगळ्या चर्चा या भ्रमिष्टपणामध्ये चाललेल्या आहेत भ्रमिष्टपणा म्हणजे काय तुमच्यापुढे असा भ्रम निर्माण करणं की काहीतरी चांगलं होतं खरोखर चांगलं होतंय का फक्त भ्रम निर्माण केला जातो आजही तुमच्यापुढे भ्रम निर्माण केला की घटना बदलली जाणार आहे आणि त्याच्याकरता 400 लोकांची 400 खासदारांची गरज भ्रमच निर्माण केला होता तुमच्या जर समजा त्यांना घटना बदलायची असेल आता पंचमीला मला वाटतं उद्या काहीतरी ते डिक्लेअर करणार आहेत त्यांची घटना संविधान त्यांच्यावर डिक्लेअर करणार आहे काय हा घटना डिक्लेअर करणार घटना लिहिण घटना अमलात करणं काय साध्या गोष्टी आहेत का भगवान बुद्धा त्रिपिटक म्हणजे काय धर्माची घटनाच आहे ना त्रिपिटक धर्माची घटना आहे तशी त्यांची मनुस्मृती एवढ्या लवकर आलेल्या आहेत मनुस्मृती कधी पुष्यमित्र शृंगाने भिक्षूचा खून करून इथून बौद्ध धर्म लयाला गेल्यानंतर ऋषींनी ते चौथ्या पाचव्या शतकात म्हणजे 600 वर्ष त्यालाही लागलेली यायला लगेच त्याच्या डोक्यातून आलेली आहे का ती म्हणून एवढे सोपे नाहीये ते कुठल्याही गोष्टी एवढ्या सोप्या नाहीये त्याच्यावरती खूप मोठं ज्ञानार्जन असतं त्याच्यावरती म्हणजे चांगलं करायला आणि वाईट करायला मनुस्मृती वाईटच आहे पण ते वाईट अमलात आणायलाही 600 वर्षे लागली एकदम अमलात आलं का पुष्यमित्र शृंगाने जरी भिक्षूचे खून केले भिक्षू खून केले तरीही जनता लढत होती तरीही लोक फक्त तुमच्या माहिती करता सांगतो की ह्या ज्या तुमच्या सभ्यता उभ्या राहिल्या हडप्पा असेल मोहनजोद असेल की ह्या शहरी संस्कृती होत्या की नाही मग शहरी संस्कृतीच्या तुमच्या खेड्यामध्ये कसं हे झालं कोणी पीएचडी लवकर करत नाही कारण आज तुम्ही कुठल्याही खेड्यात जर गेलात तर एखाद्या गावामध्ये पर्टिक्युलर हार्ट नावाची माणसं आहेत मोठी वस्ती त्यांचीच असते एखाद्या गावाचं नाव आहे आणि तिथे आडनावाची तीच आहे काय झालं होतं त्यावेळेस हडप्पा किंवा मुळे मध्ये झालेल्या आक्रमणामध्ये जेव्हा विस्थापित झाले तेव्हा त्यांनी जंगलामध्ये कुठेतरी आश्रय घेतले आणि ते नदीच्या काठाला आपलं स्वतःचं एक घर बसून गाव निर्माण केलं हे गाव निर्माण करण्यामध्ये तिथे आणि मग ती त्याची संस्कृती निर्माण करता करता त्याला जेव्हा या गोष्टी उमजल्या गेल्या आणि मग ते नियम हळूहळू लागू होत गेले मग ज्याचं वर्चस्व वाढत गेलं त्याचे नियम लागू होत गेले आणि म्हणून त्या वेळेसच्या जे विस्थापित झाले होते आजही तुम्ही बंजारा समाज माहिती आहे का बंजारा समाजामध्ये का आजही तुम्ही गेला तर तुमचं पंचशीर आहे की नाही तसं बंजारा समाजामध्ये त्याला पाच पारा म्हणतात सेम टू सेम आहे ते जतन केले त्यांनी फक्त त्यांच्या विस्कृतीत गेलं की हे बुद्धाचा आहे ते त्याच्यावरून ते म्हणतात आम्ही बुद्धाच्या अगोदरचे आमचं बुद्धाने सांगितलं पाच अरेस्टिंग मार्ग हे बंजारा समाजामध्ये त्याला गोरमाटी म्हणतात ही संस्कृती तुमच्या आदिवासी जपली की ह्या त्याच्यामध्ये ब्रह्मस्थ अवस्थेमधून बाहेर येताना ह्या संस्था निकाल गेल्या म्हणून कुठलाही संविधान किंवा कुठलीही स्मृती ही दुसऱ्या दिवशी जन्माला येत नाही म्हणून आम्हाला भ्रमिष्ट केलं की मग परत आपल्याला तिथे जावं लागतं की जोपर्यंत प्रज्ञा जागृत होत नाही तोपर्यंत तुमची भ्रमिष्ट अवस्था जाणार नाही आणि म्हणून या भ्रमिष्ट अवस्थेमध्ये ब्रह्मिष्ठाच्या ठिकाणी आज का नाही आपण करू शकत आम्ही भ्रमिष्ठ आहोत बौद्ध परिषदेचा कॉल केला की आम्ही सर्वजण जातो जातो जातो आणि प्रश्न विचारत नाही आणि मग भ्रमिष्ठाची अवस्था कायम राहते ही भ्रमिष्ठाची अवस्था जर तोडायची असेल तर प्रत्येक जसं मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही जर राजा मिलीन झाला नाही तर नागक्षण भेटणं मुश्किल आहे ना भेटणारच नाही तुम्हाला कारण नागक्षण भेटायला राजा मिली व्हावं लागेल तुम्हाला बाबासाहेब भेटायला तो महार व्हावं लागेल तो महार नाही झाला तर बाबासाहेब भेटणार नाही म्हणून तो कडवा महार व्हावा लागेल तुम्हाला आज आम्ही तो कडवा महार आहोत का नाही आम्ही अर्धे कच्चे आणि अर्धे पक्के आहोत धड महारही नाहीत आणि धड बुद्धही नाही आणि म्हणून आम्हाला नागक्षेनही भेटत नाही आणि बाबासाहेबही भेटतात ही भ्रमिष्ट अवस्था आमची करून ठेवलेली आहे आणि म्हणून किती प्रासंगिक आहे बघा वाचताना आपल्याला कसं वाटतं की भ्रमिष्ट माणूस असेल तर तिथे चर्चा करू नये साधं वाटतं की नाही किती डीप आहे किती गोल आहे की जोपर्यंत आमची भ्रमिष्ठ अवस्था निघून जाणार नाही तोपर्यंत तुमच्या कुठल्याच गोष्टीला यश प्राप्त होणार नाही आणि मग भ्रमिष्ठ अवस्था घालवायची असेल तर मग चर्चा कुठे झाल्या पाहिजे परीक्षा अशाच लोकात झाल्या पाहिजे तेवढ्याच लोकात की जिथे भ्रमिष्ठाचा मेळा नाही मग ते पाच का असत नाही म्हणून वामन दादा म्हणतात ना भीमा तुझ्या विचाराचे जर पाच लोक असते तलवारीचे तया न्यारे असते आपले पाच आहेत का मेळेच्या मेळे आहेत आणि त्याच्यात बिचारे पाच हरवलेले आहेत त्यांना सापडतच नाही म्हणून भ्रमिष्ठाची अवस्था जर घालवायची असेल आपल्याला म्हणून मी सांगितलं ना की कुठून सुरुवात करायची हे आम्हाला आता कळलं पाहिजे भ्रमिष्ठाच्या मेळ्यामध्ये न राहता आम्ही पाच लोक का नाही आहोत परंतु भ्रमिष्ठाच्या मेळ्यामधून बाहेर आलं पाहिजे तुम्हीच भ्रमिष्ठाच्या मेळ्यात नाही आम्ही पण आहोत आम्ही भिक्षे भ्रमिष्ठाच्या मेळ्यात आहेत भ्रमिष्ठाचा मेळा त्यांचा वेगळ्या प्रकारचा आहे ते वेगळ्या प्रकाराने चाले त्यांनाही अजूनही भ्रमिष्ठाच्या बाहेर यायला तयार नाही बुद्धाने दोन पर्याय सांगितले होते तुम्हाला भिक्षू जीवनाला दोन सांगितले होते कशा करता एक तर स्वतः अरहंत व्हायला तू पुढे हो जास्त भानगडीत पडू नको तू ये विनयाचा आचरण कर ध्यान धारणा कर उपासना कर अरहंत हो आणि मोकळा हो आणि दुसरं कोणाला सांगितलं जेरोचर होते त्यांना सांगितलं बहुजन येतात बहुजन सुद्धा आमच्यात दोन्ही भ्रमिष्ट आहेत की नाही आम्ही दोघेही भ्रमिष्ट आहोत म्हणून मी सांगितलं की राजा होणार नाही तोपर्यंत भेटणार नाही आणि म्हणून भगवान बुद्धाच्या त्या तत्त्वावरती जावं लागतं की भगवान बुद्धाने का सांगितलं होतं तुम्हाला चार संघ स्थापन करायला हे चार संघ स्थापन झाले तरच एकमेकांवर होईल जोपर्यंत उपासकाचा संघ होणार नाही तोपर्यंत भिक्षू संघाला तुम्ही प्रश्न विचारणार कारण तुमचा आता संघ नाही आहे का संघ तुमची कमिटी आहे कमिटी आणि संघ याच्यामध्ये खूप फरक आहे आम्ही संघाला कमिटीचे स्वरूप देऊन टाकू कारण कमिटीला विनय पाळायची गरज नाही उपाध्यक्ष आला काय आणि नाही आला पण संघामध्ये विनय पाळावा लागतो आणि म्हणून ज्या दिवशी तुम्ही कमिटीला संघाचं स्वरूप द्याल आणि मग ते संघाचं स्वरूप द्या परत तिथं तुमची भ्रमिष्ट अवस्था गेली पाहिजे अवस्थेतून आम्ही बाहेर आलो पाहिजे जोपर्यंत या भ्रमिष्ट अवस्थेतून आम्ही बाहेर येणार नाही म्हणून राजा मिलिंद म्हणतो की धर्म चर्चा करता आजूबाजूला भ्रमिष्ठाची फौज असेल तर धार्मिक चर्चा होऊ शकत नाही आणि म्हणून आजही आम्ही आता लक्षात ठेवलं पाहिजे की जर आम्हाला धार्मिक लेव्हल वरती आणि सगळा पाया आहे धार्मिक लेव्हल जर तुमची मजबूत असेल कारण जर धार्मिक लेव्हल तुम्हाला गरज नसती तर बाबासाहेबांनी धर्म स्वीकारायची काही गरज होती का होते ना त्यावेळेस बाप सगळे तुमच्या पाठी होते त्यावेळेस बाबासाहेबांनी म्हटलं असतं महाराजांना वेळी मारा तर मारल्या असत्या महाराजांनी पण धम्माची का गरज पडली बाबासाहेबांना माहित होतं की धम्म हे फाउंडेशन आहे धम्माचा पाया मजबूत असेल तर त्याच्यावर आर्थिक राजकीय कुठल्याही इमारती आणि हे माळे मजबूत पणाने उभे राहतील आणि म्हणून बाबासाहेबांनी आणि शेवटला ते बोलले होते की आता मी याच्यापुढे फक्त खाली धम्माचं काम करेन का बोलले होते तर ही गोष्ट होती की त्यांना धम्माचा पाया घालायचा होता कारण पाया मजबूत असेल तर त्याच्यावरती मजले मजबूत होतात काय मजले आमच्या धार्मिक पायावरती उभे राहण्याचा राजकीय हा पहिला मजला आहे तुमचा आर्थिक हा दुसरा मजला आहे आणि म्हणून ही मजले जर उभी राहायचे असतील तर तुमचा धार्मिक पाया हा मजबूत झाला पाहिजे त्याच्यामध्ये भोंग असता कामा नये तुम्हाला सांगणारा म्हणून भगवान बुद्धाच्या याला तत्वज्ञान टीचिंग म्हटलं कर्मकांड नाही म्हटलं भगवान बुद्धाची काय म्हटली शिकवण म्हटली टीचिंग शिकवण आहे तर त्यांच्या वेदाला काय म्हटलंय ती शिकवण नाही त्याला ज्ञान म्हटलं त्यांनी ते भगवान बुद्धाने ज्ञान ज्ञानाच्या भानगडीत नाही पडली माझी शिकवण आहे आत्मसात करायची तर करा त्यांनी कर्मकांडाच्या भानगडीत ते पडले नाही आणि म्हणून की ह्या तुम्हाला धार्मिक पद्धतीत जर उभं राहायचं असेल तर ह्या भ्रमिष्ठाच्या टोळीतून तुम्हाला बाहेर यावं लागेल तर चौथ्या प्रकारचा माणूस आहे गर्विष्ट आजही आपण जर बघितलं मी काही काही गोष्टी अनुभवाने सांगतो माझा हा भिक्षूचा जेम तेम दोन वर्षाचा पिरियड आहे कुठे कुठे मी जातो कार्यक्रमाला राजा सांगतो की गर्विष्ट माणूस असेल तर धार्मिक चर्चा होऊ शकत नाही आणि मी मला इथे एखादी गोष्ट सांगितलेली आहे की एका घरी मी [संगीत] गेलो मंगलमंतु बाबा हा सुखी आणि म्हणून एका घरी गेलो होतो तर तिथे गेल्यानंतर मोठी माणूस होते ते आता नाही बाहेर आहे बाहेर आहे हा सुपर क्लास वन ऑफिसर औरंगाबादची गोष्ट सुपर क्लास वन ऑफिसर घरात किती तीन प्रकारची माणसं असतात मला निमंत्रण द्यायला मिसेस आले पण तेजी आमच्याकडे या काय मला आठवत नाही मला वाटतं मुलाचा वाढदिवस का असा काहीतरी कार्यक्रम होता जेव्हा ठीक आहे म्हटलं जेव्हा कार्यक्रमाला गेलो तेव्हा मुलाने वंदन केलं आणि बायकोने वंदन केलं कोण आहे परंतु साहेब काही उठले नाही कारण साहेब पुढचे टाईट बसलेले होते मी बी नेमकाच भंती झालो होतो कारण हे टाईटपणा मी बी अनुभवलेला होता ना माझ्या बी अंगात गर्व होता मी कुणीतरी आहे मोठा ऑफिसर आहे मला एवढा पगार आहे मी एवढा शिकलेला आहे हा गर्विष्टपणा माझ्यात होता म्हणून तो ओळखायला मला वेळ नाही लागला हा माझा अनुभव आहे एक अनुभव सांगतो तुम्हाला पाच सहा महिन्यानंतर परत त्याच घरी मला आणि दुसऱ्या वेळेस त्या माणसाची इच्छा होती वंदन करायची पण करू नाही शकला कारण सहा महिने आणि त्याच्या कृतीहून वाटत होतं की त्याला आता खूप वाटतं की मी उठून त्रिवार वंदन करावं पण करू नाही शकला याला काय म्हणतात गर्विष्ट माणसाबरोबर तुम्हाला धम्म सांगता येत नाही आणि धम्म ऐकताही येत नाही आणि म्हणून बुद्धाने त्यावेळेस कारण काय होतं गर्विष्ट माणसाला लक्षातच येत नाही अभिमानात असतो ना तो कुठल्या अभिमानात असतो एक तर त्याच्या संपत्तीच्या एक तर त्याच्या विद्वत्तेच्या किंवा अजून दुसऱ्या कुठल्यातरी आणि म्हणून भगवान बुद्धाने या सगळ्या गोष्टींना लष्कर सांगितलं की जे जे उत्पन्न होईल ते कधी कधी नष्ट होणार आहे आणि म्हणून कितीही विद्वान माणूस असला भगवान बुद्धाने वंदन करायला काय सांगितलं माणसाला करतात कावार वंदन म्हटलंय बुद्ध नमा नमा नमामी ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल तेव्हा ह्या शिवराच्या आत आतल्या माणसाला तुम्ही वंदन करतच नाहीये ज्या दिवशी ह्या गर्भिष्ठ माणसाला ते समजेल त्या दिवशी तो ऑटोमॅटिक क्लीन होईल कारण इथे बसलेलं भतीजी चिवर सोडलं तुम्ही भतीजी आहे का नाही राहत तुमच्यासारखाच माणूस आहे रक्त अंगावरती चिवर आहे थोडाफार मी नाही पाळतो कारण तो कडकपणाने पाळला पाहिजे आणि म्हणून गर्भिष्ट माणसामध्ये गर्भ कुठल्या गोष्टीचा असतो त्याचा त्याच्या बुद्धीचा त्याच्या पैशाचा किंवा त्याचा आणि म्हणून त्याच्या जवळ तुम्ही धार्मिक चर्चा करायला गेला तर तो चर्चा करणार नाही कारण पैशावाल्याला काय घमंड असते ठीक आहे ना तुम्ही आम्ही पाच पेक्षा मी बोलवी [संगीत] जात नाही अशातला प्रकार नाही आपल्या इथल्या वर्षावासाचा जर प्रसंग घेतला तुम्ही जेव्हा वर्षावासाची सांगता होती साहेब सगळे जाऊन एकही नाही काय असतं याचा प्रकार टीका करू नये संघावर टीका करू नका म्हणतात परंतु गर्विष्टपणाची आणि आपलेपणाची म्हणजे गर्व कशाचा असतो भिक्षू नाही आता कशाचा गर्व आहे माझ्यासारखी बुद्धिमत्ता नाही म्हणून आजही भिक्षूला त्यांचे विनायक कळले नाही तर उपसकाला त्यांचे विनाय कळले नाही म्हणून राजा सांगतो की गर्विष्ट माणसाबरोबर तुम्हाला धार्मिक चर्चा करता येणार नाही सगळ्याच गोष्टी तिन्ही बाबतीत लागू पडतात धार्मिकच नाही आर्थिक बाबतीत आजही आपल्या समाजामध्ये जो मोठा माणूस आहे मोठ्या माणसाचं कर्तव्य काय छोट्याला सांभाळा मोठ्याची व्याख्या मी माझ्या पद्धतीने करतो की मोठ्याची व्याख्या आहे त्याने लहान्यावरती अधिकार जरूर गाजवावा मोठा भाऊ असतो ना मोठ्या भावाने लहान्या भावावर अधिकार जरूर गाजवावा पण लहाण्याचा हट्टही पुरवावा याला मोठं कनिष्ठाचा अधिकार गाजवायचा का जर मोठं होऊन तुम्ही अधिकार गाजवता साधं उदाहरण सांगतो की लहान भावाला जाडीचं बंडल घेऊन ये हा तुझा अधिकार झाला पण बिडीचं बंडल देता देता त्याने म्हटलं की मला एक घ्यायचं याला आज आमच्यातली मोठी लोक तशी मोठी आहेत का जास्त शिकलेला असेल तर तो त्याच्या स्टोरी काय म्हणतो याला समजावून काय अरे भले समजावून तर बघ तुला समजावता आलं तर पैशावाला काय म्हणतो त्याच्या नादी कशाला कारण याच्या पोराला पोरगी पैशावाल्याची बघतो ना मग आम्ही गर्विष्ट आहोत कशाच्या काळावर गर्विष्ट आहोत आणि म्हणून त्यांच्याबरोबर धम्म चर्चा नाही होऊ शकणार गर्विष्टपणाने वागणाऱ्या माणसाबरोबर जोपर्यंत त्यांचा गर्व जाणार नाही आणि म्हणून धार्मिक चर्चा करताना गर्विष्टा बरोबर चर्चा होणार नाही तर पाचव्या प्रकारचा माणूस आहे लोभी मला सगळं अशा माणसाबरोबर धार्मिक चर्चा होऊ शकेल का धर्माशी त्याला घेणं देणं आहे का प्रवचना सांगतो रात्रीच मला एका माझ्या पूर्वाश्रमीच्या मित्राचा फोन आला बोलता बोलता आता कधी कधी कसं असतं की गृहस्थ जीवनात आपल्या हातून काही निर्णय असे झालेले असतात ना धर्माच्या बसत नाही त्याला विश्वासूच येत नव्हता की मी घेतले म्हणून तो बार बार मला विचारत होता तू खरंच भंती झालास का बाबा तर व्हिडिओ कॉल कर मी आता सध्या कुटीमध्ये आहे ठीक आहे म्हणे मग माझ्याकडे एक काम आहे म्हटलं काय काम आहे तर म्हणे अशी एक अशी एक जागा आहे फिरू द्या फिरू द्या त्यांना माझ्याकडे अशी जागा आहे तिचं जर आपण अतिक्रमण केलं तर विहारही होऊ शकते मोठं पटांगण होऊ शकते होऊ शकतं आणि आजूबाजूच्या चार एकराच्या जागा आपण विकूही शकतो लोभीपणाचं हे बोलण्याची हिम्मत का करू शकले तर माझं आयुष्य त्याला नाही माहिती आहे कारण काही गोष्टी आम्ही या केल्या होत्या म्हणून लोभी माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो परंतु हीच गोष्टीच्या धम्मसेवक बोलायची किंमत होईल का कारण तिथे खरे त्याठिकाणी आहेत आजही तुम्ही जर तिथे गेलात तर तिथं हायस्कूल पासून कॉलेज पर्यंत आहे तिथे शिवराज मुलं शिकतात आणि तुम्ही भंतेजीची राहण्याची खोली जर बघितलं तर आजही खाट आहे त्या खाटावरती गोधडी आहे त्या गोधडीवरती भंतेजी स्वतः धम्मसेवक त्यांना बोलायची हिम्मत करेल आणि म्हणून साहेब की लोभी माणसाबरोबर आहे तुम्ही चर्चा मी त्याच्याबरोबर काय चर्चा करू आता होऊ शकेल का त्याच्याबरोबर चर्चा कारण तो लोभी आहे लोभी माणसाचा लोभ कधी जाईल की अलोभी माणसाने केलेला विकास जेव्हा तो बघेल तेव्हा त्यातला लोभ निघे जाईल गर्विष्ट माणसाचा गर्व कधी हरण होईल की त्याच्या एवढाच खूप पैशावाला माणूस आहे पण तो विहारात जातो भिक्षूच्या पुढे त्रिवार वंदन करतो जेव्हा तो गर्विष्ट पैशावाला बघेल तेव्हा म्हणून तुम्हाला कोण धार्मिक करायचं पैशावाला हे नाही करायचा पण जो अतिलोभी आहे त्याला दुसरा लोभी दाखवायचा की तो कसा सुधार अति पैशावाल्याला दाखवायचा की पैशावाला होतो कारण शिकवायचा असेल तर तुम्हाला रतन टाटा दाखवा त्याच्या पैशावाला होता वेळ जर पडली असती तर टाटा जगाचा सगळ्यात श्रीमंत झाला असता परंतु काही गुण आता इंडस्ट्री म्हणून काही अवगुणही असते त्याच्यामध्ये पण एक उदाहरण द्यायचं सांगितलं तर अडाणी आणि अदानी पेक्षा रतन टाटा कितीतरी म्हणून तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जेव्हा बॉम्ब स्पोट झाले की नाही बॉम्बेमध्ये बॉम्बस्फोट झाले ताजमहाल हे रतन टाटा हॉटेल आहे त्याच हॉटेलमध्ये बॉम्ब स्पोट झाले आम्ही गेलो होतो त्यावेळेस झालो झाले तिथल्या आतंकवाद्यांनी गोळीबार झाला होता रतन टाटानी त्या हॉटेल मधल्या कर्मचाऱ्याला त्यांच्यावर झालेले जे काय होते ते सगळ्यांना भरपाई तर दिलीच पण पुढे कोरोना आल्यानंतर दोन वर्ष त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार दिला एकाही माणसाला त्यांनी नोकरीवरून काढलं नाही [संगीत] अंबानीच्या पोराच्या लग्नामध्ये सहा हजार करोड खर्च केला आणि पोराचं लग्न इकडे लागलं ते हनिमून गेलं तिकडे पाच हजार कर्मचारी समोरचं उदाहरण आहे तुमचं गर्व कशाचा आहे पैशाचा आहे ना आणि माझं मोठं आहे माझं कोणी काही करू शकणार नाही इथे राजांनी 2600 वर्षांपूर्वी सांगितलं की अशा माणसाबरोबर धार्मिक चर्चा नाही होऊ शकत तर जो माणूस की पैशाने धनवानी आहे पण नम्र आहे अशी लोक नाहीत असं नाही आजही आपल्यामध्ये आहे आज आपल्यामध्ये कितव्या पिढीत आपण सुधारू मानगावची पहिली पिढी धरली शिक्षणाला तिथूनच सुरुवात झाली ना हा साधारणतः 110 वर्षाचा पिरियड आहे मग तुमच्या जोरात टाकता येत का काय असून असून असणार आहे आमच्या तरी किती गर्विष्टपणा आहे इथपर्यंत नजर असते काय जाऊन ऐकायचं तिथं ते भंतीजी काय सांगणार आहे त्या भंतीजीला काय येते त्याच्यापेक्षा मला जास्त गरिबिष्टपणाचा आहे ना अरे बाबा येतो तर ये आणि तुझ्याजवळ आहे ते तर सांग त्या लिंकेने दुसरे सुधारतील एवढा मोठा माणूस आला बरं काही काही कसा आहे ते येऊन सांगायला जातात आणि कृती शून्य असते म्हणून तुकाराम महाराज म्हटले ना की बोले जसा चाले त्याची बंधावी आम्ही बोलतो तसे वागतही म्हणून मी सांगितलं की रात्रीचा मला आलेला फोन कशामुळे होता माझं पूर्व आयुष्य त्याला माहिती होतं ना परंतु जर हेच आयुष्य मी सहा वर्ष आणि जेव्हा सगळे उदाहरण सांगतो की हे प्रवचन जातात ना हीच प्रवचन जर थांबून पाच सात लोक सारखे नाही पूर्वाश्मीचा असणारा माणूस आज सुधारणा होतील ना पूर्वाशमीचा अंगुलीमान अरंत होऊ शकतो आणि म्हणून गर्विष्ट माणूस किंवा लोभी माणसाबरोबर तुमची चर्चा धार्मिक चर्चा नाही होऊ शकत तर सहा नंबरचा माणूस आहे आळशी आळशी माणसाबरोबर मी चर्चा नाही आळशी माणूस एवढा काही हे असतो की तुम्ही जर निघाला साहेबांच्या बाजूचा बंगल्यातला माणूस असेल चला आणि इकडून जाताना मी झोपलेला आणि म्हणून आळसी माणसाबरोबर चर्चा नाही होऊ शकत मला एका जणांनी व्याख्या सांगितली थोडी हसण्यासारखी आहे म्हणे दारुड्या कोणाला म्हणायचं दारू पितो दारुड्या नाही दारू पितो तर बिलकुल दारू मग जो आपल्यासारख्या वीस लोकांना दारू प्यायला शिकवतो तो दारू दारुड्याची व्याख्या सांगितली एकटा पितो तो दारुड्या नाही पण आपल्यासारख्या 20 लोकांना प्यायला शिकवतो तो दारुड्या जुगाऱ्याची काय जुगार खेळतो आपल्यासारख्या 25 लोकांना जुगार खेळायला शिकवतो तो जुगारी आणि मग त्यांनी तीच व्याख्या सांगितली की भिक्षूची व्याख्या नुसता एकटा भिक्षू बनून जो सगळ्यांना घेऊन भिक्षूचं जीवन जगायला लागतो तो खरा भिक्षू खरा बुद्धिमान मग ही व्याख्या सगळ्यालाच लागू पडते की नाही बेवड्याची व्याख्या म्हणजे वाईटाची व्याख्या एकदम स्प्रेड होते चांगल्यापणाची व्याख्या स्प्रेड व्हायला वेळ लागते परंतु ती शाश्वत असते भगवान बुद्धाचा धम्मही लगेच इकडे त्यांना ज्ञान प्राप्त झालं लगेच वाढला का 45 वर्ष फिरले तेही [संगीत] पायी 45 वर्ष फिरल्यानंतर पूर्णिपात बौद्ध धम्म केला होता का राजा अशोकाला जावं लागलं 200 वर्षानंतर आणि म्हणून काही गोष्टी अशा असतात की त्या आळशी माणसांनी होत नाही आळस हा तुमच्या बुद्धीला लागलेला गंज आहे आणि हा काढायचा असेल तर आळशी माणसाजवळ धर्मचर्चा करून होणार नाही तर तुमच्याकडे बघून आळशी माणूस सुधारला पाहिजे तर सात प्रकारचा माणूस आहे हट्टे काहीचे स्वभाव हट्टीच असतात ना मी जे करणार आहे ते करणारच आहे मग ते चूक असो की बरोबर असो म्हणून हट्टी माणसाबरोबर तुम्ही चर्चा नाही करू शकणार हट्टी माणूस आपलाच हट्ट धरून बसतो म्हणून चर्चा नाही होऊ शकत म्हणून राजा मिलिंदालाही नागसेना प्रश्न तोच टाकला होता की तू राजा म्हणून कारण हट्टीच असतो ना राजा म्हणून प्रश्न विचारशील तर मी तुला उत्तर देणार नाही एक उपासक म्हणून विचारशील मग तुला उत्तर देईल कारण तू हट्टी होणार नाही अधिकार असतो ना आपल्याकडे आजही घरामध्ये जो कर्ता पुरुष असतो तो थोडाफार हट्टीच असतो ना सगळ्यावरती हट्ट करतो हट्टी माणूस हट्ट दोन चार प्रकारचे की जो साधारण हट्ट आहे म्हणजे एखाद्या मुलाने धरलेला हट्ट निरोपद्रवी हट्ट असेल ना त्याचा मूल मागून मागून काय मागणार आहे छोटीशी गोष्ट परंतु तो बुद्धिमानाने धरलेला हट्ट म्हणजे त्याने नुकसान होतं म्हणून अशा हट्टी माणसाबरोबर चर्चा करता येणार नाही तर आठव्या प्रकारचा माणूस आहे मूर्ख आता मूर्खाची व्याख्या घेतली तर बौद्ध धर्मामध्ये मूर्खाला बालि एकदम एवढं विकृत नाही म्हटलं कारण मूर्ख म्हटलं की आज जर कोणाला मूर्ख म्हटलं लगेच मारामारी लागायची वेळ येते परंतु बौद्ध धर्मामध्ये बालिश म्हटलं जाईल की जो बालबुद्धी आहे मूर्ख आहे की त्याच्याबरोबर ही चर्चा नाही करता येत की ज्याची बालबुद्धी आहे अशा बरोबर चर्चा करून तुम्ही धम्म नाही सांगू शकणार आज आपण इथे ह्या आठ लोकांबरोबर धम्म चर्चा नाही करता येत इथे आपण आजचं प्रवचन थांबूया बाकी उद्या
No comments:
Post a Comment